तिच पत्र...
॥ श्री स्वामी समर्थ ॥ तिच पत्र... कुठून कशी सुरूवात करू ते सुचत नाही मला,कारण आज मला असच वाटतय एका स्त्रीने या जगात जन्मच का घायचा...फक्त पुरूषाचे अधिकार या जगात आहे का...त्या स्त्री ला तिचा असा प्रश्न माडांयला देतच नाही कोणी....फक्त स्त्रीचा उपयोग पुरूषांना दोनच गोष्टीसाठी होतो..एक आयुष्यभर राबराब राबायच आणि दुसरी म्हणजे उपभोग घेण्यासाठी,पण का स्त्रीने या जगात जन्म घ्यायचा....पुरूषांच्या मागे मागे करायला,एका स्त्री ला तिचे पण निर्णय असतात.तिच्या पण भावना असतात,प्रत्येक पुरूष सगळे लालची हावरट.त्यांना स्त्रीयांच्या भांवनांची कदरच नाही.....आ...