पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लेख-मी ,दिवाळी आणि वरळी....

इमेज
                                                                                   लेखः- मी,दिवाळी आणि वरळी.......                                                             ...

आणि शेवटचा प्रयोग....

इमेज
                 लेख:- आणि शेवटचा प्रयोग...             तिसरी घंटा होते,नाट्यगृहात सगळीकडे अंधार,पण फार कमी प्रेक्षक असतात म्हणजे असंं म्हणायचं झालं तर त्यातले अर्धे प्रेक...

प्रिय गर्लफ्रेंड

इमेज
                   पत्र :- प्रिय गर्लफ्रेंड....     जानु,बच्चा,डार्लिंग कळतं नाही यापैकी कोणाला लिहु पत्र...कारण यांच्यामध्ये माझी हक्काची मैत्रीण कुठे आहे तेच कळतं नाही.... तरीपण या सगळ्यांना लिहितो मी हे पत्र...तर पत्र लिहिण्यास कारण कि,खर कुठुन सुरुवात करु तेच काही केल्या उमजत नाही...कारण तुझ असं माझ्या आयुष्यातुन अचानक जाणं मला पटलं नाही... प्रपोज करताना आपण किती विश्वासाने बोलतो,आयुष्यभर आपण साथ निभवुया...मग का नाही निभवत आपण साथ...सतत गोंधळ करायचा या सगळ्याच्यात अगदी तसचं झालं आपल्या आयुष्यतही....कारण आपण  प्रेमाची सुरुवात करताना प्रेमाच्या किती आनाबाका करतो,त्याच प्रेमावर विश्वास ठेवतो...पण नंतर का अस अर्धवट ते नातं सोडुन जायच्या गोष्टी करतो,ही गोष्ट पटत नाही मला ग...तु किती सुरूवातीला छान बोलत होती,अगदी समजून उमजुन पण नंतरच मी जास्त तुला वेळ देत नाही म्हणून तु तिरसट बोलायला लागली......आणि कदाचित हेच कारण आहे आपलं नातं तुटण्याचं,तुला फक्त वाटतं मी दररोज तुझ्या बरोबर असा...

पुन्हा तेचं ऐकायला भेटलं.....

       मुक्त संवाद:- पुन्हा तेचं ऐकायला भेटलं...           कधी तरी नायतर केव्हा तरी..पुन्हा पुन्हा तेचं ऐकायला भेटलं...आणि सुरू झाला मग तोच एक गोंधळ....        नको वाटतं होतं सारखं स...

ती...!

                       कविता:-ती...                                कवि:-अभय घाटगे.          ती कधी तरी येते,तर ती कधीतरी अंधारात एकटी राहते..     ती फक्त  रात्रभर आपल्याला  online ठेवत...

बाईमाणुसं.....!

इमेज
                            बाईमाणुसं.... !          अस म्हणतात कि, आपला देश हा पुरुषप्रधान देश आहे,वर्षनुवर्षे इथे पुरुषांच वर्स्चव चालत आल आहे,पुरुषांचे अधिकार चालत आले आहे...पण स्त्रिला जराही किंमत देत नाही...का अस तेच कळत नाही..वर्षानुवर्षे स्त्रीने फक्त पुरुषाच्या ताटावरच मांजर बनुन राहिचं का..खरच देवाने स्त्रि का निर्माण केली,कारण देवाला पण सगळीकडे लक्ष द्यायला जमणार नव्हत म्हणुन त्याने स्त्रि निर्माण केली....पण येथे तर स्त्रीला वेगळीच वागणुन अजुनपण दिली जाते या पुरुषप्रधानसंस्कुतीत.....हेच या पुरुषप्रधान संस्कुतीच चुकतय..त्या स्त्रीला कोणच समजुनच घेत नाही..ती पण एक माणुसं आहे ते पण एक बाईमाणुसं......आजाकाल स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात झेप घेऊ लागल्या आहेत,पण ती पुरुषप्रधान संस्कुती अजुनही त्या स्त्रीकडे कमी नजरेने बघते,म्हणजे या स्त्रिया काहीच करु शकत नाही आयुष्यात,फक्त चुल आणि मुल ऐवढच करु शकतात...असा त्यांचा विचार आहे...खर त्यांच इथेच चुकतय काळाप्रमाणे ...

रायगडाच्या १४०० पायऱ्या चढताना...

इमेज
                                                    रायगडाच्या १४०० पायऱ्या चढताना.......                                                                                       लेखकः- अभय घाटगे          छत्रपती शिवाजीराजे भोसले,जन्म १९ फ्रेब्रुवारी १६३० साली झाला,आणि आपल्या महाराष्ट्रात एक मर्दमराठा जन्मला....खर तर शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांन बद्दल काय सांगायचं याच मावळ्यांना घेऊन त्यांनी विजापुरचा आदिलशहा विरुद्ध,आणि मोगलांन विरुद्ध एक ऐताहासिक संघर्ष केला आणि मराठा साम्रज्य स्थापन केले.आणि रायगड ही राजधानी असलेले स्वांतत्र मराठ राज्य शिवाजी महाराज्यांनी उभे केले,.याच रायगडावर सन १६७४ मध्ये छत्...